राहुल गांधींची मागणी अन् पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा, आता भाजपची अडचण वाढणार, नेमकं काय घडलं?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात तर काँग्रेस सर्वात जास्त जागा जिंकलेला पक्ष ठरला. असे असताना सदोष एक्झिट पोलमुळे शेअर बाजारातील उसळीचा तसेच नुकसानीची संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून (जेपीसी) चौकशी व्हावी, ही मागणी राहुल गांधी यांनी केली होती. या मागणीला आता जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. या घटनेची पारदर्शक … Read more