Mayur

आजोबांच्या हातून पाण्यात पडलेलं ‘ते’ बाळ सापडलं? फोटोमागचं सत्य जाणून बसेल धक्का

यंदाच्या पावसाळ्यात अनेक धक्कादायक घटना घडत आहे. पावसामुळे आलेल्या पुरामुळे अनेकांचा जीवही जात आहे. त्यामध्ये काही लोक पावसाच्या पाण्यात वाहूनही जात आहे. अशात कल्याणमधून ...

हनिमुनला जाणार होते पती पत्नी, वरच्या रुममध्ये पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ

बिहारच्या गोपालगंजमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या ४ महिन्यानंतरच एका डॉक्टरच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगितले जात आहे. तर ...

“घर नाही तिथे फक्त मातीच, मी शाळेत होतो म्हणून वाचलो, आई-बाबांना तर पळताही आले नाही”

सध्या राज्यातच नाही तर देशभरात मुसळधार पाऊस येत आहे. अनेक ठिकाणी तर पुरही आला आहे. तसेच दरड कोसळण्याचे प्रमाणही वाढत आहे. अशात रायगड जिल्ह्यातील ...

इर्शाळवाडीत अधिकाऱ्याचा मृत्यू, बचावकार्य सुरु असताना अचानक अस्वस्थ वाटू लागले अन्…

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या घटनेमुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. यामध्ये सहा जणांना आपला जीव गमवावा ...

अधिकारी झाली अन् पहिल्याच पोस्टिंगमध्ये लाचखोरी, 10 हजारासाठी सगळ्या कष्टावर फेरले पाणी…

अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याच्या अनेक घटना घडत असतात. अशीच घटना झारखंडमध्येही घडली आहे. अधिकारी झालेल्या तरुणीला पहिल्याच दिवशी लाच घेताना पकडण्यात आले आहे. मिताली शर्मा ...

वडीलांच्या मृत्यूवर गश्मीर महाजनीने सोडले मौन; ‘तुमच्यापेक्षा मी त्यांना जास्त ओळखतो, वेळ आल्यावर मी…’

प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. गेल्या शुक्रवारी त्यांच्या निधनाबाबत समोर आले होते. ते घरात एकटेच राहत होते. पुण्यातील एका फ्लॅटमध्ये ते ...

शाळेत होतो म्हणून वाचलो आई वडिलांना तर…; दरड दुर्घटनेत बचावलेल्या मुलाने सांगितला भयानक अनुभव

सध्या राज्यातच नाही तर देशभरात मुसळधार पाऊस येत आहे. अनेक ठिकाणी तर पुरही आला आहे. तसेच दरड कोसळण्याचे प्रमाणही वाढत आहे. अशात रायगड जिल्ह्यातील ...

रायगडमध्ये दरड कोसळल्यामुळे अख्खं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली, आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू तर १२० जण…

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात रात्री भयानक घटना घडली आहे. या तालुक्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. एका आदिवासी पाड्यावर ही दरड कोसळली आहे. यामध्ये २५ ...

दरड कोसळल्यानंतर नातलगांचा हृदय पिळवटणारा आक्रोश; प्रशासनाला हातापाया पडून करताहेत ‘ही’ विनंती

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे भयानक घटना घडली आहे. याठिकाणी रात्री सर्व गाव झोपेत असताना दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत १२० पेक्षा जास्त ...

इर्शाळवाडीत बचावकार्य सुरु असताना घडली भयानक घटना, अधिकाऱ्याला गमवावा लागला जीव

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या घटनेमुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. यामध्ये सहा जणांना आपला जीव गमवावा ...