माझं लग्न फक्त मीडिया पुरतं होतं, प्रसिद्धीसाठी होतं; मानसी नाईकचा धक्कादायक खुलासा

मानसी नाईकने आपल्या अभिनयाने आणि आपल्या डान्समुळे एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. बघतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर या सारख्या गाण्यांमुळे तिला प्रसिद्धी मिळाली होती. ती तिच्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. मानसीने प्रदीप खरेराशी लग्न केलं होतं. पण आता तिने त्याला घटस्फोट दिला आहे. तिने यावर भाष्य केलं नव्हतं. पण आता एका मुलाखतीमध्ये तिने याबाबत … Read more

लोक आले, पाठीवरुन हात फिरवला अन् निघून गेले पण कोणीच…; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनाबाबत पत्नीचा मोठा खुलासा

लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी चित्रपटसृष्टीतील असे नाव आहे जे कोणीही विसरु शकत नाही. ते मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. अनेक हिट सिनेमे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले. एका आजारामुळे त्यांचे निधन झाले होते. त्या आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांना आयुष्य जगणे खुप कठीण जात होते. त्यामुळे तो संपुर्ण काळच बेर्डे कुटुंबियांसाठी कठीण होता. आता त्यावेळी नक्की काय काय … Read more

सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम कार्तिकी गायकवाडने घेतली अलिशान कार; किंमत वाचून थक्क व्हाल

सा रे ग म प लिटिल चॅम्प्स हा शो खुप खास आहे. कारण या शोने महाराष्ट्राला अनेक गायक दिले आहेत. आतापर्यंत या कार्यक्रमाचे अनेक सिजन्स येऊन गेले आहेत. पण या कार्यक्रमातील काही स्पर्धक हे प्रेक्षकांसाठी खुप खास बनले. आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत यांना पंचरत्न म्हणून ओळखले जाते. या … Read more

मार खाऊनही मालकाच्या अंत्यसंस्काराला पोहचले मुके वासरू; मृतदेह पाहताच रडून रडून झाले बेहाल

आजच्या काळात माणसाचा माणसावर विश्वास राहिलेला नाही. कधी कोण आपली साथ सोडेल हे सांगता येत नाही. पण प्राण्यावर एकदा प्रेम केले की तो कायम आपल्याशी एकनिष्ठ राहतो हे अनेकदा दिसून आले आहे. माणूस अनेकदा कुत्रा, मांजर, गाय, घोडा यांना पाळताना दिसतो. त्यांच्यावर खुप प्रेम करतो. त्या प्रेमाची परतफेड करताना अनेक प्राणी हे जीवाचीही पर्वा करत … Read more

छगन भुजबळांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, सरस्वती देवी, शारदा देवीने किती शाळा काढल्या?

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. आता त्यांनी एक असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे ते वादात सापडण्याची शक्यता आहे. लोक सरस्वती, शारदा देवीची पुजा करतात, पण त्यांनी किती शाळा काढल्या? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे. सामान्यांना शिक्षणाचा अधिकार महात्मा फुले, शाहू महाराजांनी मिळवून दिला आहे. तर … Read more

कोकण हार्टेड गर्लला घाटात लागला चकवा, भयानक अनुभव केला शेअर; म्हणाली, मी पुन्हा पुन्हा…

कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर ही सोशल मीडियावर खुप चर्चेत असते. झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यामध्येही ती दिसली होती. नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असणारी अंकिता आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अंकिताने तिच्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये तिने कोकणात तिला आलेल्या एका भयानक अनुभवाबद्दल सांगितले आहे. आपल्याला प्रवास … Read more

३० वर्षात हजारो सापांना जीवदान देणाऱ्याचा अखेर सापानेच घेतला जीव; बारामतीतील सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

कुठेही साप आढळून आला तर पहिल्यांदा सर्पमित्राला बोलावले जाते. तो सर्पमित्र सापाला जंगलात सोडून येतो. सापाला सुखरुपपणे जंगलात सोडण्याचे काम सर्पमित्र करत असतात. त्यामुळे अनेक सापांचा जीवही वाचतो. अशात बारामतीमधील लोणी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सापांना वाचवणाऱ्या एका सर्पमित्राचा एका सापामुळेच मृत्यू झाला आहे. सर्पमित्राला विषारी नाग चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. … Read more

६३ वर्षीय डॉक्टरचे भयानक कृत्य, १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करत केले गर्भवती; नागपूर हादरलं

गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचारांच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनाही समोर येत असतात. अशीच एक घटना आता नागपूरमधून समोर आली आहे. नागपूरच्या रामटेकमध्ये एका ६३ वर्षीय डॉक्टरने एका १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या मुलीने बाळालाही जन्म दिला आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली … Read more

गुरांना चारा घालायला गेलेल्या सासू-सुनांचा भयानक अंत; कुट्टीमशीन चालु करायला गेल्या अन्…

कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरांना चारा घालण्यासाठी गेलेल्या सासू-सुनाला विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला आहे. आनंदी मोरबाळे (७०) आणि सुनिता मोरबाळे (४०) असे त्यांचे नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेस ही घटना घडली आहे. त्या करवीर तालुक्यातील महाळुंगे गावातील रहिवासी होत्या. या घटनेमुळे मोरबाळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच गावातील लोक … Read more

बैलाला वाचण्यासाठी गेलेल्या ६ जणांचा झाला भयानक मृत्यू; घडलेली घटना ऐकून हादरुन जाल

झारखंडच्या रांचीमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी एका बैलाला वाचवायला गेलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. रांचीपासून ७० किलोमीटर लांब असलेल्या एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पिस्का गावात ही घटना घडली असून ज्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे, ते एकाच गावातील आहे. या घटनेमुळे संपुर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. घटना … Read more