3 भावंडांनी मिळून बनवलं लिंबू सरबत, विषबाधेतून दोघांचा मृत्यू, घटनेने नगर हळहळलं…

अहमदनगर मधील टाकळी काझी गावात एक दुःखद घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील तीन मुलांना लिंबू सरबत पिल्याने विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकजण रुग्णालयात दाखल आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मुलांचे वडील बापू म्हस्के हे गवंडी काम करतात. तसेच आई स्वप्नाली बापू म्हस्के … Read more

ही वनस्पती आहे हिऱ्यापेक्षाही मौल्यवान, जिथे मिळेल तिथून घरी आणा; फायदे वाचून थक्क व्हाल

आपल्या देशात अनेक आयुर्वेदिक वनस्पती आढळतात. याचे महत्व देखील खूप मोठे आहे. आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बद्दल माहिती सांगितली आहे. यामध्येएक अशी वनस्पती आहे, जी खूपच बहुमूल्य आहे याचे हजारो कायदे आहे. या वनस्पतीचे नाव आहे ‘छोटा गोखरू’ ही वनस्पती अगदी सहजपणे नदीच्या काठावर किंवा शेतात उपलब्ध असते. रिकामे मैदानावर देखील ही वनस्पती सहजपणे … Read more

बापाने आयुष्यभर दगड फोडले, लेकानं कष्टाचं पांग फेडलं; ठरला गावातला पहीलाच खाकीवाला

जालन्यातील एका तरुणाने एक स्वप्न बघून त्याचा पाठलाग केला. नंतर त्याचे हे स्वप्न सत्यात उतरले आहे. गोलापांगरी गावाजवळील गोला या वडारवाडीतील तरुण अविनाश रामू पवार हा पोलीस दलात भरती झाला, यानंतर त्याच्या घरच्यांना आनंद गगनाला मावेनासा झाला. गावकऱ्यांनी त्याची वाजत गाजत मिरवणूक काढली. अविनाश हा पोलीस झालेला वडारवाडीतील पहिलाच तरूण ठरला आहे. यामुळे हा आनंद … Read more

अनेक वर्ष ज्या मंदिरात सेवा दिली तेथेच मृत्यूने गाठले, भजन संपले अन् धाडकन खाली कोसळला, तडफडून अंत

मुंबईतील मुलुंडमधील बालराजेश्वर मंदिरात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील मंदिरात असलेल्या पंख्यात विद्युत प्रवाह उतरला. यामुळे या तरुणाचे निधन झाले आहे. याठिकाणी भजन सुरू होते. भजनाच्या कार्यक्रमानंतर ही घटना घडली आहे. निमेश भरत भिंडे असे या तरुणाचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, … Read more

शेतकरी महिला डरकाळी फोडणाऱ्या बिबट्याला भिडली; डब्याची पिशवी गरागरा फिरवली अन्

सध्या बिबट्याचा वावर लोकवस्तीकडे वाढला आहे. यामुळे अनेकांवर हल्ले होत असल्याच्या बातम्या येत आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये रानात खुरपणीचे काम उरकून घराकडे येणाऱ्या महिलेवर उसाच्या पिकात बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. महिलेने मात्र घाबरून न जाता प्रसंगावधान राखत तिने हातातील जेवणाऱ्याच्या डब्याच्या पिशवीलाच ढाल बनविली, आणि बिबट्यालाच माघार घ्यायला लावली. … Read more

महाराष्ट्रातील रहस्यमय ३५९ मुखी शिवलिंग, प्रत्येक चेहेऱ्यावर वेगळे हावभाव, मंदिराची देशभरात चर्चा..

हरिहरेश्वर मंदिर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील कुंडल संगम येथे आहे. हरिहरेश्वर मंदिर हे सोलापुरातील एकमेव मंदिर आहे, जिथे भगवान शिव आणि विष्णू यांची एकत्र पूजा केली जाते. हरिहरेश्वर मंदिरात केलेल्या उत्खननात बहुमुखी शिवलिंग सापडले. यानंतर भारतीय पुरातत्व विभागाने या शिवलिंगाचे जतन केले. संपूर्ण देशात हे एकमेव अद्वितीय शिवलिंग आहे. हरिहरेश्वर मंदिरात स्थापन केलेले शिवलिंग एकच आहे … Read more

मोर कधीच संभोग करत नाही, अश्रू पिऊन गर्भवती होते लांडोर? वाचा जया किशोरींच्या दाव्यामागील सत्य…

जया कुमारी सर्वांना परिचित नाव आहे. जया कुमारी एक प्रेरक वक्ता आणि कथाकार आहेत. अलीकडेच जया कुमारी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासोबतच्या लग्नामुळे चर्चेत होत्या. आता जयकुमारी पुन्हा एकदा तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. मोठ्या संख्येने लोकांवर त्याचा प्रभाव आहे. सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्याच्या बोलण्याचाही खूप प्रभाव आहे. त्यांच्या … Read more

आई कुठे काय करते मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; ‘या’ गंभीर आजाराशी झुंज अपयशी

मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करणारे सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन झाले आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मिलिंद गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर त्यांचे निधन झाले आहे. कलाविश्वाकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अभिनेते जयवंत वाडकर यांनी फेसबुक अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी ही दुःखद माहिती दिली आहे. … Read more

काय सांगता! ‘ही’ एकमेव वनस्पती हिऱ्यापेक्षा आहे मौल्यवान, कुठे सापडली तर घरी आणा, फायदे वाचून वाटेल आश्चर्य…

आपल्या देशात अनेक आयुर्वेदिक वनस्पती आढळतात. याचे महत्व देखील खूप मोठे आहे. आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बद्दल माहिती सांगितली आहे. यामध्ये एक अशी वनस्पती आहे, जी खूपच बहुमूल्य आहे याचे हजारो कायदे आहे. या वनस्पतीचे नाव आहे ‘छोटा गोखरू’ ही वनस्पती अगदी सहजपणे नदीच्या काठावर किंवा शेतात उपलब्ध असते. रिकामे मैदानावर देखील ही वनस्पती … Read more

दुःखद! नगरमध्ये सकाळी मोठ्याचा तर सायंकाळी लहानग्याचा मृत्यू, भांवडांच्या मृ्त्यूने आई- वडिलांना धक्का…

अहमदनगर मधील टाकळी काझी गावात एक दुःखद घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील तीन मुलांना लिंबू सरबत पिल्याने विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकजण रुग्णालयात दाखल आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मुलांचे वडील बापू म्हस्के हे गवंडी काम करतात. तसेच आई स्वप्नाली बापू म्हस्के … Read more