राजकारण

Ratnagiri : ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, 40 वर्ष कट्टर राहीलेल्या बड्या नेत्याने सोडला पक्ष; ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ला सुरुवात?

Ratnagiri : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाला रत्नागिरीत मोठा धक्का बसला आहे. 40 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असलेले माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पक्षाला ...

Mahadev Munde : “त्यांनी माझ्या पतीला जनावारासारखं कापून मारलंय, शेवटी…”; महादेव मुंडे हत्येप्रकरणी धक्कादायक गौप्यस्फोट

Mahadev Munde : बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यावसायिक महादेव मुंडे यांच्या हत्येला १४ महिने उलटूनही आरोपींना अटक न झाल्यामुळे, त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी ...

Valmik Karad : कराडच्या सांगण्यावरूनच महादेव गित्तेवर हल्ला, VIDEO आला समोर, वाल्मिक पुरता अडकला

Valmik Karad : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मरळवाडी गावाचे सरपंच बापू आंधळे यांच्या खुनाची घटना २९ जून २०२४ रोजी घडली होती. परळी शहरातील बँक ...

Valmik Karad : काळ्या काचा अन् 3 आलिशान गाड्या, सरपंच देशमुखांच्या खुनानंतर वाल्मीक कराड कसा झाला फरार? CCTV VIDEO आला समोर

Valmik Karad : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ९ ...

Nitish Kumar : ज्याची भीती होती तेच घडलं, नितीशकुमारांनी मारली पलटी; काढला भाजप सरकारचा पाठिंबा

Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत संबंध तोडण्याचा मोठा निर्णय घेतला ...

Valmik Karad : वाल्मिक कराडने बीड पोलिसांना वाटल्या नव्या कोऱ्या बुलेट आणि आयफोन, धक्कादायक गौप्यस्फोट

Valmik Karad : आवादा कंपनीकडून खंडणी मागण्याच्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याला बीड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, ...

Dada Kondke : “साहेब चिडलेत आताच्या आता घरी या…” रात्री साडेअकराला मीनाताईंचा दादा कोंडकेंना फोन, काय घडलं होतं? वाचा भन्नाट किस्सा

Dada Kondke : मुंबई – हिंदुत्वासाठी झटणारे आणि मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढा देणारे बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्यांनी आपल्या विचारसरणीने आणि कृतीने अनेकांच्या ...

BJP : राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? शरद पवार आणि उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार

BJP : राजकारणात कोणत्या क्षणी काय घडेल, हे सांगणे अवघड असते. मागील पाच वर्षांत राज्याच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रहार ...

Uday Samanta : राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाची चाहूल? दावोसमधून उदय सामंतांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘ येत्या 15 दिवसांत…’

Uday Samanta : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणाऱ्या घडामोडी घडत असल्याचा दावा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी केला आहे. दावोस दौऱ्यावर असलेल्या सामंत ...

Chetna Kalse : चेतना कळसे जळाली की जाळली? बापाचा गळफास, आईला वेड लागलं, भाऊ बेपत्ता; धसांचे कराडांवर गंभीर आरोप

Chetna Kalse : केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत. ...