लेकीच्या लग्नानंतर ८ कोटींचे दागिने रिक्षात विसरले, बाबांना धक्काच बसला, एका तासानंतर…

सत्तर वर्षीय भारत आरते हे त्यांच्या मुलीच्या लग्न समारंभानंतर रिक्षामधून परत येत होते. त्यांच्या बॅगेत सोन्या-चांदीचे दागिने होते. मात्र रिक्षातून उतरताना ते नेमके ती बॅग काढायलाच विसरले. नंतर त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यांनी लगेच एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कार्यवाही … Read more