नको मालदीव नको लक्षद्वीप, ‘ही’ आहेत महाराष्ट्रातील 5 निसर्गसंपन्न गावं, सौंदर्य पाहून म्हणाल जणू स्वर्गच..

महाराष्ट्र राज्याला निसर्गाचे भरभरून वरदान लागले आहे. सह्याद्री ढाल बनून उभा आहेच पण समुद्राचे सौंदर्यही महाराष्ट्राला लाभले आहे. यामुळे महाराष्ट्र हा पर्यटनात देखील पुढे आहे. देश-विदेशातून पर्यटक येथे फिरण्यासाठी येत असतात. पण अजूनही महाराष्ट्रातील अनेक निसर्गरम्य ठिकाणं दुर्लक्षित आहेत. असे असताना आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील पाच सुंदर गावे सांगणार आहोत. जी बघून तुम्ही देखील या … Read more