पावसामुळे वीज कोसळली, जीव जात असताना बैलाने मालकाला वाचवले, घटना बघून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले….

बीडमधून लोणी घाट येथे एका शेतकरी आणि त्याच्या बैलाची एक ह्दस्पर्शी घटना समोर आली आहे. राजा आणि प्रधान नावाच्या बैलाने आपल्या मालकाला मृत्यूच्या दारातून बाहेर काढले. यामुळे ही कथा वाचून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. आपल्या लाडक्या बैलांचे मालक बिभीषण कदम यांच्याबाबत ही घटना घडली आहे. काल बीडमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसात एका झाडाखाली … Read more

पूजा खेडकर यांच्या आईवर मोठी कारवाई! पिस्तुल दाखवून शेतकऱ्यांना धमकावणे पडले महागात…

वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकरची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. पुण्यात असताना तिचे अनेक कारनामे समोर आले आहेत. यामुळे तिची बदली करण्यात आली. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा अरेरावी करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बंदुक घेऊन मुळशीतल्या शेतकऱ्यांना धमकावल्याचा हा व्हिडिओ आहे. आता … Read more

वादग्रस्त IAS पूजा खेडकरपेक्षा आईचेच कारनामे मोठे, पोलिसांची मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?

वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकरची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. पुण्यात असताना तिचे अनेक कारनामे समोर आले आहेत. यामुळे तिची बदली करण्यात आली. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा अरेरावी करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बंदुक घेऊन मुळशीतल्या शेतकऱ्यांना धमकावल्याचा हा व्हिडिओ आहे. आता … Read more

महाराष्ट्रात बंदी, मात्र गुजरातचा कांदा परदेशात, मोदी सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी आक्रमक…

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दर नसल्याने सरकारवर टीका केली जात आहे. असे असताना आता अजूनच आगीत तेल ओतण्याचे काम सरकारकडून केलं आहे. महाराष्ट्रातील कांद्याला परदेशात निर्यातीसाठी परवानगी नाही. असे असताना मात्र केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने गुजरातमधून दोन हजार मेट्रिक टन कांद्याला परदेशात निर्यातीसाठी परवानगी दिली आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक … Read more

Maharashtra Rain : राज्यासाठी शेतकऱ्यांसाठी पुढील ४८ तास अतिमहत्वाचे, ‘या’ जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीटीचा इशारा, जाणून घ्या..

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. असे असताना अनेक ठिकाणी राज्यात गारपीट देखील झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होत असून गारपीट होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होणार? असा … Read more

Rain Alert : राज्यात धो- धो पाऊस बरसणार, हवामान खात्याने दिला इशारा, ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार…

Rain Alert : सध्या हवामान खात्याने देशासह राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे आता ऐन रब्बी हंगामात राज्यात पावसाचा इशारा (Rain Alert) देण्यात आल्याने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यामध्ये कोकणसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मुसळधार पाऊस होईल. याशिवाय काही जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहिल, अशी … Read more

Pune News : साहेब, आमचं एकही फुल विकल गेलं नाही! आता कुटुंबाला काय उत्तर देऊ, शेतकऱ्याचा पुण्यात सवाल

Pune News : दसरा हा सण असल्याने झेंडूच्या फुलांना खूप महत्त्व आहे. या दिवशी बाजार या फुलांनी गजबजून जातो. असे असताना मात्र यंदा शेतकऱ्यांवर वाईट वेळ आली. आपल्या फुलांना चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी अनेक मोठ्या मार्केटला फुले विक्री करण्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करून गेले होते. असे असताना या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. त्याच्या फुलांना एकही … Read more