राज्यात गँगवार सुरूच! शरद मोहोळनंतर आणखी एका गुंडाची हत्या, भर रस्त्यात सपासप वार करून केला शेवट…

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असून अनेकांच्या हत्या केल्या जात आहेत. पुण्यासह मुंबई आणि उपनगरांमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे. आता नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. माथाडीच्या साईटवरुन झालेल्या वादातून पाच हल्लेखोरांनी नेरुळमध्ये राहणाऱ्या गुंड चिराग महेश लोके याची निर्घुणपणे हत्या केली आहे. पुण्यातील कुख्यात गुंड … Read more