नरेंद्र मोदींनी अनावरण केलेला शिवरायांचा पुतळा काही दिवसांतच कोसळला; शिवप्रेमी संतापले

छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळला आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. आता असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची व संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आलं होतं. पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण … Read more

विनेश जिंकल्यावर आपल्याविरोधात लाट येईल, म्हणून कोणी सूत्र हलवली? मोदींबाबत संशय व्यक्त केल्याने देशात वेगळीच चर्चा

आज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. यामध्ये एक निराशाजनक बातमी समोर आली. भारताची ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलं. यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. विनेश फोगाट ५० किलो वजनी गटात उतरली होती. मात्र तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त … Read more

‘विनेश जिंकल्यावर आपल्याविरोधात लाट येईल, असे वाटून कुणी सूत्रे हलवली का?’ महत्वाची माहिती आली समोर…

आज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. यामध्ये एक निराशाजनक बातमी समोर आली. भारताची ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलं. यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. विनेश फोगाट ५० किलो वजनी गटात उतरली होती. मात्र तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त … Read more

लिहिता न येणाऱ्या खासदाराची थेट मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी, कार्यक्रमात असं काय लिहिलं की सगळेच हादरलेच…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नुकताच पार पडला. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही घोषणा नीट लिहिता आली नाही. त्यांनी लिहिले – बेढी पडाओ, बच्चाव. यामुळे आता त्यांच्यावर टीका केली जात आहे. ठाकूर या मोदी मंत्रिमंडळात महिला आणि बालविकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली घोषणाच … Read more

नितीशकुमार पुन्हा बाजी पलटणार? इंडिया आघाडीला यश मिळणार? दिल्लीत नेमकं घडतय काय..

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून सतत चर्चेत आहेत. एनडीएचे सरकार स्थापन करण्यात ते किंगमेकर ठरले. ते नेमकं कोणाला पाठिंबा देणार यावर सगळं गणित अवलंबून होतं. आता सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची चर्चा होत आहे. याचे कारण असे की, तेजस्वी यादव यांच्या मते एनडीए सरकार जास्त काळ चालणार नाही, … Read more

लोकसभेचे ७ अपक्ष खासदार मोदींना साथ देणार की इंडिया आघाडीला? गेम फिरवणारी माहिती आली समोर

देशात एनडीए सरकार स्थापन झाले असून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून विराजमान झाले आहेत. भाजपाच्या मित्रपक्षांनी नरेंद्र मोदींना त्यांचा नेता म्हणून निवडले आहे. काल नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. लोकसभेवर निवडून आलेल्या सात अपक्ष खासदारांनीही एनडीएला पाठिंबा दिल्याचे आणि एनडीएचा आकडा ३०३ वर पोहोचल्याची माहिती आहे. याबाबत माहिती समोर आली आहे. यामध्ये माजी काँग्रेस … Read more

भाजपला मोठा धक्का! तेजस्वींकडून कौतुक, खर्गेंकडून संकेत, मोदींच्या हातून जाणार हुकमी एक्का? नेमकं काय घडलंय..

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी भाजपला पराभव पत्करावा लागला. यामुळे त्यांच्या जागा कमी झाल्या. २०१९ च्या तुलनेत भाजपच्या ६० पेक्षा जास्त जागा देशभरात कमी झाल्या. यामुळे आता भाजपला एकहाती सत्ता स्थापन करण्यात येणार नाही. त्यांना मित्रपक्षांची गरज लागणार आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभांचा … Read more

मोदींच्या हातून जाणार हुकमी एक्का? भाजपला मोठा धक्का? आतली माहिती आली समोर…

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी भाजपला पराभव पत्करावा लागला. यामुळे त्यांच्या जागा कमी झाल्या. २०१९ च्या तुलनेत भाजपच्या ६० पेक्षा जास्त जागा देशभरात कमी झाल्या. यामुळे आता भाजपला एकहाती सत्ता स्थापन करण्यात येणार नाही. त्यांना मित्रपक्षांची गरज लागणार आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभांचा … Read more

फडणवीसांचा फोन, पण मोदींकडून दुर्लक्ष, एक निर्णय राहिल्यामुळे भाजपाचे पानिपत, कोणता निर्णय राहिला?

देशात काल लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये राज्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपला यंदा २३९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा सरकार स्थापन करायचं असल्यास भाजपला मित्रपक्षांचा टेकू लागेल. यामुळे दिल्लीत घडामोडी सुरू आहेत. आता केंद्रात मोदी सरकार नसेल, तर एनडीए सरकार असेल. असेही म्हटले जात आहे. महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. … Read more

DMK फॅक्टरमुळे भाजपला धक्का! फडणवीसांचा फोन, मोदींकडून नो रिस्पॉन्स; ‘तो’ निर्णय राहिल्याने सगळं गणित चुकलं..

देशात काल लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये राज्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपला यंदा २३९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा सरकार स्थापन करायचं असल्यास भाजपला मित्रपक्षांचा टेकू लागेल. यामुळे दिल्लीत घडामोडी सुरू आहेत. आता केंद्रात मोदी सरकार नसेल, तर एनडीए सरकार असेल. असेही म्हटले जात आहे. महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. … Read more