ऑनलाइन केक मागवला, खाल्ल्यावर मुलीचा मृत्यू, दुकानाची माहिती घेतल्यावर भयंकर माहिती आली समोर

पंजाबमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील पटियालामध्ये केक खाल्ल्याने 10 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. याबाबत संबंधित बेकरीचे मॅनेजर रणजीत, कर्मचारी पवन आणि विजय यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता फसवणुकीचा प्रकारही समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बेकरी … Read more

केक खाताच मुलीचा मृत्यू, केकचे दुकान गायब, धक्कादायक माहिती आली समोर…

पंजाबमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील पटियालामध्ये केक खाल्ल्याने 10 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. याबाबत संबंधित बेकरीचे मॅनेजर रणजीत, कर्मचारी पवन आणि विजय यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता फसवणुकीचा प्रकारही समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बेकरी … Read more

Panjab : भाऊ आणि वाहिनीचा खून केल्यानंतर २ वर्षाच्या पुतण्याला कालव्यात जिवंत फेकलं; भावाचं राक्षसी कृत्य

Panjab : पंजाबमधील मोहाली येथून तिहेरी हत्याकांडाची खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे नशा करणाऱ्या तरुणाने त्याचा मोठा भाऊ, वहिनी आणि 2 वर्षाच्या पुतण्याची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी लखविंदर सिंग याला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी … Read more

Panjab : जागच्या जागी अख्ख कुटूंब संपलं! घरात क्रिकेट मॅच पाहणाऱ्या ५ जणांचा भयानक अंत, नेमकं काय घडलं? वाचा

Panjab : पंजाबमधील जालंधरमध्ये रविवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. अक्षय, यशपाल घई, मंशा, दिया आणि रुची अशी मृतांची नावे आहेत. यशपालचा मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर डीएमसी, लुधियाना येथे उपचार सुरू आहेत. जालंधरच्या अवतार नगर येथील गल्ली क्रमांक १२ मध्ये ही … Read more

Panjab : एका मिनीटात संपलं अख्खच्या अख्ख कुटुंब, घरातील फ्रीजच्या भीषण स्फोटात ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Panjab : पंजाबमधील जालंधरमध्ये रविवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. अक्षय, यशपाल घई, मंशा, दिया आणि रुची अशी मृतांची नावे आहेत. यशपालचा मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर डीएमसी, लुधियाना येथे उपचार सुरू आहेत. जालंधरच्या अवतार नगर येथील गल्ली क्रमांक १२ मध्ये ही … Read more