साप घरात घुसण्याची भीती वाटते? मग ठेवा खिडकी आणि दरवाज्याजवळ ‘या’ गोष्टी

विषारी सापांच्या चाव्यामुळे दरवर्षी भारतात हजारो लोकांचा मृत्यू होत असतो. हा आकडा मोठा आहे. सर्पदंशाच्या घटना या पावसाळ्यात सर्वात जास्त होत असतात. याचे कारण म्हणजे पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी शिरते आणि सापाला नाईलाज म्हणून बिळाबाहेर पडावे लागते. यामुळे यावर काही उपास माहिती असणे गरजेचे आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. यामुळे साप मोठ्या प्रमाणात नजरेस पडत … Read more