डोक्यावर ‘ती’ सुटकेस घेऊन अनंतने सोडली इर्शाळवाडी, भयानक प्रसंग सांगत म्हणाला…

रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळली होती. या घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. २० जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे अनेक कुटूंब उद्ध्वस्त झाली आहे. अनेकांनी आपले नातेवाईक या घटनेत गमावले आहे. त्यामुळे ते हंबरडा फोडताना दिसत आहे. या घटनेचा अनंत पारधी हा सुद्धा साक्षीदार होता. त्याने … Read more