World Cup 2023 : ‘पुढच्या वेळी मॅच ठेवताना जरा…’; फायनलमधील पराभवासाठी मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींना ठरवलं जबाबदार

World Cup 2023 : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. बुधवारी आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, भारत अंतिम सामना हरला कारण हा सामना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त होता. … Read more

IND vs AUS T-20 Series: वर्ल्डकप नंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या…

IND vs AUS T-20 Series : वर्ल्डकपनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानावर टी२० मालिका २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी भारतीय संघ नुकताच जाहीर झाला आहे. यामुळे या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. भारताला विश्वचषकमध्ये कांगारूंकडून निराशाजनक ६ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. यामुळे आता याचा बदल घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज असणार आहे. यात कर्णधारपदाची धुरा सुर्यकुमार … Read more

वर्ल्डकपमधील पराभवानंतर ‘या’ २ खेळाडूंना मिळणार डच्चू? बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत….

नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. यामुळे भारतीय चाहते नाराज झाले. टीम इंडियाने सगळे सामने जिंकले मात्र अंतिम सामना त्यांना जिंकता आला नाही. २०१३ पासून भारताने आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेली नाही. आता या पराभवानंतर संघातील २ खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये पहिले नाव घेतले जात आहे ते म्हणजे सूर्यकुमार … Read more

Rahul Dravid : …तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता! वर्ल्डकप गमावल्यानंतर द्रविडने पहिल्यांदाच केलं मोठं वक्तव्य…

Rahul Dravid : रविवारी अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाला ६ विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र टीमने फायलन सोडली तर सगळे सामने जिंकले. यामुळे टीमची कामगिरी चांगली राहिली. सामन्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, आम्ही खरोखर चांगली मोहीम केली. ऑस्ट्रेलिया आमच्यापेक्षा सरस … Read more

Amravati news : तू मटण खाऊन आलास, म्हणून टिम इंडीया फायनलमध्ये हरली, लहान भावाची हत्या…

Amravati news : सध्या वर्ल्डकप हरल्याच्या रागात अमरावतीत (Amravati) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आता वर्ल्डकप हरल्यामुळे दोन भावांमध्ये वाद झाला आणि वाद एवढा विकोपाला गेला की, मोठ्या भावानं रागाच्या भरात स्वतःच्या सख्ख्या लहान भावाची हत्या केली आहे.  येथील अंजनगाव बारीत ही धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी की, मटण खाऊन … Read more

Virat Kohli : मोठी बातमी! वर्ल्डकप फायनल गमावल्यानंतर विराट कोहलीने तडकाफडकी घेतला मोठा निर्णय…

Virat Kohli : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि जेरी मॅग्वायर कॉर्नरस्टोनचे संस्थापक बंटी सजदेह वेगळे झाले आहेत. यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. विभक्त होण्याचे कारण अजूनही समोर आले नाही. पण माहितीनुसार किंग कोहली लवकरच स्वतःची कंपनी सुरू करणार आहे. नोंदणी सुद्धा सुरू आहे. दरम्यान, कोहली आणि बंटी जवळचे मित्र आहेत. खूप दीर्घ आणि … Read more

Jay Shah : क्रिकेट विश्वात उडाली खळबळ! भारताच्या पराभवानंतर जय शहावर फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Jay Shah : क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव झाला आहे. असे असताना भारताच्या पराभवानंतर चाहते आता बीसीसीआय सचिव जय शाह यांना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. सध्या अहमदाबादमधील सामन्याच्या ठिकाणाबाबत सोशल मीडियावर युजर्स जय शाह यांच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. जय शाहने केवळ कमाईसाठी अहमदाबादमध्ये सामना आयोजित केला … Read more

Travis Head : फुटबॉल खेळताना लागले क्रिकेटचे वेड, जीवघेण्या अपघातातून बचावला, ट्रॅव्हिस हेडची संघर्षमय कहाणी…

Travis Head : नुकत्याच झालेल्या क्रिकट वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने  भारताचा (India) पराभव केला. यामुळे भारतीय चाहते नाराज झाले. असे असताना या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर  ट्रॅव्हिस हेड (Travis Head) विजयाचा खरा हिरो ठरला. यामुळे त्याची चर्चा सुरू आहे. 29 वर्षीय ट्रॅव्हिसने एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतकी खेळी करण्याचाही विक्रम केला. अंतिम सामन्यात त्याच्या खेळीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाचा … Read more

Mitchell Marsh : हातात बियरची बाटली, पायाखाली वर्ल्डकप ट्रॉफी, ऑस्ट्रेलियन खेळाडूचे धक्कादायक कृत्य

Mitchell Marsh : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. यामुळे देशातील चाहते नाराज झाले. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी वर्चस्व राखले. यामुळे भारतच हा सामना जिंकेल असे सर्वांना वाटत होते. पण अंतिम फेरीत दोन्ही विभागांमध्ये भारताची कामगिरी निराशाजक राहिली. यामुळे भारताचा पराभव झाला. … Read more

Anushka Virat Kohli: पराभवानंतर प्रचंड खचला होता होता, अनुष्काकडे थेट स्टँड्समध्ये गेला अन्…: सामन्यानंतर नेमकं काय घडलं?

Anushka Virat Kohli : नुकताच झालेल्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे पुन्हा एकदा विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. यामुळे देश नाराज झाला. मात्र अंतिम सामना सोडला तर सर्व सामने भारताने जिंकले. यामुळे भारतीय खेळाडू देखील नाराज झाले. विराट कोहलीही आयसीसी विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवामुळे दु:खी झाला होता. विश्वचषकात सर्वाधिक धावा … Read more