राज्य
मतपेटीत एखादं मत पडलं तरी…, पोलिसांचा मारकडवाडीतील गावकऱ्यांना दम, अन् नंतर घडलं असं काही की…
मारकडवाडी गावात बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याचा ग्रामस्थांचा निर्णय अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मागे घेतला गेला आहे. या प्रकरणावरून काही दिवसांपासून गावात तणाव निर्माण झाला होता. ...
ज्या व्यक्तीला फोनवर शहाजीबापू म्हणाले, काय झाडी काय डोंगर, त्यालाच 5 कोटींसह पकडले, उडाली खळबळ
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता राज्यात आचारसंहिता लागली असताना पुणे पोलिसांना एक मोठं घबाड सापडलं आहे. पुण्यात खेड-शिवापूर ...
ब्रेकिंग! अजित पवारांच्या जवळच्या व्यक्तीवर ईडीची मोठी कारवाई, दादांना धक्का…
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून जोरदार तयारी सुरू झाली आहे. असे असताना पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांची ...
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची भयंकर माहिती आली समोर, दोन दिवसांनंतर झाला मोठा गौप्यस्फोट…
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. शनिवारी रात्री साडे नऊच्या ...
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टोलमाफीची मोठी घोषणा, सर्वसामान्यांना मोठा दिलासा…
सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना ...
‘त्या’ मंत्र्यामुळे माझ्या मुलीला त्रास दिला जातोय! पूजा खेडकरच्या वडिलांनी थेट नाव घेत उडवली खळबळ
गेल्या काही दिवसांपासून बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS अधिरापी पूजा खेडकर चर्चेत आहे. नियमाबाह्य गोष्टी केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली. असे असताना तिचे वडील दिलीप खेडकर ...
तिरुपतीच्या लाडूत नेमकं काय? रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, माहितीने सगळेच हादरले…
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी खळबळजनक आरोप केला. त्यांनी मागील वायएसआर काँग्रेसवरच्या राजवटीत तिरुपतीमध्ये प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरली ...
तिरुपतीच्या लाडूत फक्त चरबीच नाही तर….! आता चाचणीत भयंकर माहिती आली समोर…
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी खळबळजनक आरोप केला. त्यांनी मागील वायएसआर काँग्रेसवरच्या राजवटीत तिरुपतीमध्ये प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरली ...