Ratnagiri News : आजाराला कंटाळले, घरात एकटे असताना घेतला टोकाचा निर्णय, कुटुंबाचा एकच आक्रोश..

Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणीआजारपणाला कंटाळून आसूदमधील व्यक्तीने जीवन संपवले आहे. मनोज बळीराम जाधव असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आसूद तेलीवाडी येथे राहणाऱ्या जाधव कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनोज जाधव हा शेतकरी कुटुंबातील विवाहित तरुण होता. … Read more