सर्जा-राजाचा चारा संपला, मालकाने सुनेचे दागिने गहाण ठेवून बँकेतून कर्ज काढलं, सरकार थोडं इकडे पण लक्ष असुद्या..

गतवर्षी राज्यात भीषण पाणीटंचाईचा जाणवत आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. याचा फटका जसा माणसाला बसतोय तसाच मुक्या जनावरांनाही बसतोय. यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये चाऱ्याअभावी गोशाळा कशा चालवायच्या, हा प्रश्न गोशाळा चालकांना पडला आहे. याठिकाणी पाण्याची परिस्थिती खूपच भयानक आहे. येथील पारुंडी … Read more