Omkar
महाविकास आघाडीच ठरलं! विधानसभेला कोणता पक्ष किती जागा लढवणार, जाणून घ्या….
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचे पानिपत केलं. यामुळे आता त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. महाविकास आघाडी अभेद्य राहिली तरच लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा पराभव ...
जिगरी दोस्तांचा एकत्रच शेवट! गावात एकाचवेळी अंत्ययात्रा बघून गाव हळहळलं, नेमकं काय घडलं?
जळगाव येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी दोन जीवलग मित्रांचा भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दोन मित्रांचा ...
वारं फिरल! राज्यातील मोठा नेता सोडणार अजित पवारांची साथ? आतली माहिती आली समोर….
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची बातमी समोर आली होती. राज्यात याची चर्चा देखील ...
अजित पवारांना धक्का! बडा मंत्री घड्याळाची साथ सोडणार? महत्वाची माहिती आली समोर….
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची बातमी समोर आली होती. राज्यात याची चर्चा देखील ...
मोबाईल फोनने EVM मशीन अनलॉक, OTP मेव्हण्याच्या मोबाईलवर? वायकरांबाबत मोठी माहिती उघड…
नुकतीच लोकसभा निवडणुक पार पडली. यामध्ये अनेकांना धक्का बसला तर अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल समोर आले आहेत. आता या निवडणूकीबाबत एक धक्कादायक प्रकार समोर ...
त्यांनी जे करायचे आहे तेच करत माझी फसवणूक केली, राजू शेट्टींचा पवारांवर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले तरी लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावे लागले आहे. अनेक मंत्री तसेच इतर अनेकांनी ...
बातमी कामाची! राज्याच्या ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज…
राज्यात काही दिवसांपूर्वीच दाखल झालेल्या मोसमी पावसाची गती मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला जोरदार पाऊस झाला नंतर मात्र त्याने विश्रांती घेतली. आता राज्यात तुरळक ...
मराठा आंदोलन अन् 100 कोटींची डील!! मनोज जरांगे यांच्या वक्तव्यामुळे राज्यात खळबळ
नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. सहा दिवस त्यांनी उपोषण केले. मंत्री शंभूराज देसाई यांनी एक महिन्यात सर्व मागण्या मान्य करण्याचे ...
10 लाख भारतीय कावळे मारण्याचे आदेश! नेमकं कारण काय? सरकारचा मोठा निर्णय…
भारतीय वंशाचे कावळे मोठ्या प्रमाणात मारण्याची केनिया सरकारने घोषणा केली आहे. सरकारने 2024 च्या शेवटच्या सहा महिन्यांत 10 लाख कावळे नष्ट करण्यासाठी आराखडा तयार ...