नारायण राणेंनी लोकसभा जिंकली, तरीही मोदींच्या मंत्रिमंडळातून डच्चू, नेमके कारण आले समोर..

नुकतेच देशात नवीन सरकार स्थापन झाले असून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली आहे. बहुमत मिळवल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामुळे कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत नरेंद्र मोदी यांच्यासहित ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण … Read more

रत्नागिरीत राणेंना बसणार धक्का! राऊतांचे सगळे डाव यशस्वी, विजयही पक्का? जाणून घ्या….

राज्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. याठिकाणी नुकतेच मतदान पार पडले, यामुळे कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या एकूण ६ जागा येतात. याठिकाणी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे व महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यात मुख्य लढत होत आहे. याठिकाणी विधानसभेच्या एकूण … Read more

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मोठी घोषणा, राजकारणात खळबळ, नेमकं काय म्हणाले नारायण राणे?

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यामुळे याठिकाणी या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी नारायण राणे निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते, मात्र पक्षाने याबाबत आदेश दिला असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात राजकीय वातावरण बिघडलं आहे. नवीन चिन्ह पक्षाचे दोन गट फोडाफोडी असे अनेक प्रकार घडले … Read more

नारायण राणेंची सभा उधळली, ठाकरेंच्या तीन लोकसभा उमेदवारांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?

२००५ मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर सामनाच्या कार्यालयासमोर घेतलेली सभा शिवसैनिकांनी उधळवून लावली होती. या सभेत मोठा राडा झाला होता. यामध्ये अनेकजण गंभीररीत्या जखमी झाले होते. याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं शिवसेनेच्या २८ नेत्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. यामध्ये अरविंद सावंत, विनायक राऊत आणि अनिल देसाई यांच्यासह 28 शिवसैनिकांचा समावेश … Read more

कोकणात ठाकरेंना बसणार सर्वात मोठा धक्का! राणेंमुळे ‘हा’ नेता ठाकरेंची साथ सोडणार? पत्रही लिहिलं…

सध्या उद्धव ठाकरेंच्या गटाला कोकणामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणातील एक प्रमुख आमदार आणि नेते भाजपात असलेल्या राणे कुटुंबियांसंदर्भातील प्रकरणामुळे उद्धव ठाकरेंवर नाराज आहे. यामुळे हा नेता ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. आता या नेत्याने आपल्याबरोबर विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं म्हणत समर्थकांना एक पत्र लिहून ‘मनातील बोलायचं आहे, खंत व्यक्त … Read more

कोकणात लोकसभेपूर्वीच मोठा राजकीय धमाका? ‘हा’ नेता ठाकरेंची साथ सोडणार? सगळं ठरलं…

सध्या उद्धव ठाकरेंच्या गटाला कोकणामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणातील एक प्रमुख आमदार आणि नेते भाजपात असलेल्या राणे कुटुंबियांसंदर्भातील प्रकरणामुळे उद्धव ठाकरेंवर नाराज आहे. यामुळे हा नेता ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. आता या नेत्याने आपल्याबरोबर विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं म्हणत समर्थकांना एक पत्र लिहून ‘मनातील बोलायचं आहे, खंत व्यक्त … Read more

Nilesh rane : ब्रेकिंग! निलेश राणे यांची राजकारणातून निवृत्ती जाहीर, कारणही सांगितलं, भाजपला धक्का

Nilesh rane : नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार नीलेश राणे यांनी आज तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. ट्विट करून त्यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये नीलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे कारण स्पष्ट केले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये ते म्हणाले, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे. आता राजकरणात … Read more