मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टोलमाफीची मोठी घोषणा, सर्वसामान्यांना मोठा दिलासा…

सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय शिंदे सरकारने दिला आहे. यामुळे आज रात्री पासून याठिकाणी टोल भरावा लागणार नाही. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज रात्री १२ वाजेपासून मुंबईतील पाचही … Read more

बिग ब्रेकींग! मनोज जरांगे यांच्या सगळ्या मागण्या सरकार मान्य करणार? मोठी माहिती आली समोर

सध्या राज्यात मराठा आरक्षण हा मुद्दा पेटला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी गेल्या चार-पाच महिन्यांपासून आंदोलन सुरु केले आहे. ते आता मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. असे असताना त्यांनी आता मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे सुरु झालेले आंदोलन संपण्याची चिन्ह निर्माण … Read more