Omkar
माझ्या मुलाची काहीच चूक नव्हती, त्याला अमानुषपणे का मारलं? आईचा काळीज पिळवटणारा आक्रोश…
तीन दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातात अनिस अवधिया ...
400 पारच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांचे मोठं वक्तव्य, भाजप किती जागा जिंकणार, थेट आकडा सांगितला…
देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. आतापर्यंत पाच टप्पे झाले आहेत. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी ...
पुणे हिट अँड रन प्रकरणी धक्कादायक माहिती आली समोर, प्रकरणात थेट छोटा राजनचे नाव…
पुणे कार अपघातात रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेत दोघांचे जीव गेले आहेत. आता एक नवीन माहिती समोर आली आहे. अग्रवाल कुटुंबीयांना ...
रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला रामराम ठोकणार? निवृत्तीची तारीखही ठरली
गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी मुंबईच्या संघात अनेक बदल झाले आहेत. या ...
बाबांचा सरप्राईज बर्थडे प्लॅन, पण आधीच अश्विनीचा अंत, पुण्यातील घटनेने कुटुंब हादरलं…
दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातात अनिस अवधिया ...
पोर्शे कारने दोघांना चिरडलेल्या मुलाला पोलिसांची रॉयल ट्रिटमेंट, आरोपीसाठी पिझ्झा बर्गर मागवला अन्…
पुण्यात कल्याणीनगर भागात मध्यरात्री आलिशान कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. ही पोर्शे कार सतरा ...
अदाणी-अंबानीचे नाव काढताच मोदी चिडले, म्हणाले, तस काही असेल तर मला फाशी….! चर्चांना उधाण..
मोदी सरकार हे अदाणी-अंबानींचंच सरकार आहे, अशी टीका राहुल गांधी सातत्याने नरेंद्र मोदींवर करत असतात. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
दोघांना चिरडणाऱ्या २ कोटींच्या पोर्शे कारबद्दल धक्कादायक माहिती समोर, आता RTO देखील अडकणार…
पुण्यातील कल्याणीनगर भागात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी ...
…तर मला फाशी द्या!! अदाणी-अंबानी मुद्द्यावरून नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बोलले, थेट आव्हानही दिलं
मोदी सरकार हे अदाणी-अंबानींचंच सरकार आहे, अशी टीका राहुल गांधी सातत्याने नरेंद्र मोदींवर करत असतात. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते, चौकशीत अजित पवार…! देवेंद्र फडणवीस थेट बोलले
काही वर्षांपूर्वी राज्यात सिंचन घोटाळा खूपच गाजला होता. अजित पवार यांच्यावर याबाबत आरोप करण्यात आले होते. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच हे आरोप केले ...