विनेश जिंकल्यावर आपल्याविरोधात लाट येईल, म्हणून कोणी सूत्र हलवली? मोदींबाबत संशय व्यक्त केल्याने देशात वेगळीच चर्चा

आज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. यामध्ये एक निराशाजनक बातमी समोर आली. भारताची ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलं. यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. विनेश फोगाट ५० किलो वजनी गटात उतरली होती. मात्र तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त … Read more

‘विनेश जिंकल्यावर आपल्याविरोधात लाट येईल, असे वाटून कुणी सूत्रे हलवली का?’ महत्वाची माहिती आली समोर…

आज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. यामध्ये एक निराशाजनक बातमी समोर आली. भारताची ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलं. यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. विनेश फोगाट ५० किलो वजनी गटात उतरली होती. मात्र तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त … Read more

त्यांनी जे करायचे आहे तेच करत माझी फसवणूक केली, राजू शेट्टींचा पवारांवर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले तरी लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावे लागले आहे. अनेक मंत्री तसेच इतर अनेकांनी पराभव स्वीकारला. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचेही नाव आहे. यामुळे शेतकरी हळहळ व्यक्त करत आहेत. या पराभवानंतर त्यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी … Read more

राहुल गांधींची मागणी अन् पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा, आता भाजपची अडचण वाढणार, नेमकं काय घडलं?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात तर काँग्रेस सर्वात जास्त जागा जिंकलेला पक्ष ठरला. असे असताना सदोष एक्झिट पोलमुळे शेअर बाजारातील उसळीचा तसेच नुकसानीची संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून (जेपीसी) चौकशी व्हावी, ही मागणी राहुल गांधी यांनी केली होती. या मागणीला आता जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. या घटनेची पारदर्शक … Read more

जानकरांनतर आणखी एक मित्र मविपासून दूरावला, जयंत पाटलांचे प्रयत्न अयशस्वी, निवडणुकीत फटका बसणार

सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यामध्ये आता मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर महाविकास आघाडी सोबत जातील, त्यांना माढ्याची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरू होती. असे असताना त्यांनी महायुतीची वाट धरली. महायुतीने त्यांना परभणीची जागा दिली आहे. ही माहिती खुद्द जानकर … Read more

मविआला पुन्हा धक्का! काँग्रेस आणि पवार गटाचे ‘हे’ बडे नेते भाजपात जाण्याच्या तयारीत?

सध्या राज्याच्या राजकारणात मोठा उलटफेर पाहिला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले आहे. त्यांच्यासोबत काही आमदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता काँग्रेस आणि शरद पवार गटाचे दोन नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या … Read more

Sharad Pawar: शरद पवारांनी टाकला सर्वात मोठा डाव, जयंत पाटलांच्या दिल्लीत वेगवान हालचारी..; अजितदादांचं टेन्शन वाढणार?

Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा वाद बघायला मिळत आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केल्याने शरद पवार गट देखील आक्रमक झाला आहे. आज निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होण्यापूर्वीच शरद पवार यांच्या गटाने मोठी खेळी केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी … Read more

जयंत पाटलांचा १९ आमदारांचा दावा ठरला खोटा? अधिवेशनात होते फक्त ‘इतके’ आमदार

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडलेले आहे. एक गट अजित पवारांचा आहे तर दुसरा गट शरद पवारांचा आहे. अजित पवारांनी आपल्याकडे ४० आमदार असल्याचा दावा केला होता. तर शरद पवार यांच्या गटातील नेते जयंत पाटील यांनी आपल्याकडे १९ आमदार असल्याचा दावा केला होता. विधीमंडळातील पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी शरद पवार यांच्या गटातील … Read more