पिपाणीमुळे आमचं मोठं नुकसान, ते चिन्ह काढून टाका, अन्यथा….!! शरद पवार यांचा थेट इशारा

राज्यात लोकसभा निवडणुकीत अनेकांना मोठा फटका बसला. आता सगळे पक्ष विधानसभेची तयारी करत आहेत. यामुळे अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. याबाबत आता महत्वाची माहिती पुढे आली आहे. निवडणूक चिन्हाबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाने … Read more

अजित पवारांची धाकधूक वाढली, शरद पवारांनी टाकला डाव, आमदारांची घरवापसी होणार?

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांनी राज्यात सर्वांनाच धक्का दिला आहे. अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर शरद पवारांनी 8 खासदार निवडणूक आणले. यामुळे राष्ट्रवादी ही शरद पवार यांची असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार पुन्हा एकदा अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. आता शरद पवार यांनी … Read more

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का! शरद पवारांनी भाजपचा माजी केंद्रीय मंत्री फोडला

महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का देत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या पक्षाचा हात धरला आहे. आज पाटील राष्ट्रवादी कार्यालयात पक्षप्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपचा राजीनामा दिला. याबाबत त्यांनी सांगितले की, गेल्या 10 वर्षात मी खूप काही … Read more

महाविकास आघाडीच ठरलं! विधानसभेला कोणता पक्ष किती जागा लढवणार, जाणून घ्या….

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचे पानिपत केलं. यामुळे आता त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. महाविकास आघाडी अभेद्य राहिली तरच लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा पराभव शक्य असल्याचे आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. यामुळे आतापासूनच जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागावाटपावरून निर्माण होणारे वितुष्ट आणि विलंब टाळण्याचे ठरवले आहे. याबाबत एक फॉर्म्युला समोर आला … Read more

वारं फिरल! राज्यातील मोठा नेता सोडणार अजित पवारांची साथ? आतली माहिती आली समोर….

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची बातमी समोर आली होती. राज्यात याची चर्चा देखील जोरदार सुरु आहे. जर त्यांनी पक्ष सोडला तर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील … Read more

त्यांनी जे करायचे आहे तेच करत माझी फसवणूक केली, राजू शेट्टींचा पवारांवर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले तरी लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावे लागले आहे. अनेक मंत्री तसेच इतर अनेकांनी पराभव स्वीकारला. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचेही नाव आहे. यामुळे शेतकरी हळहळ व्यक्त करत आहेत. या पराभवानंतर त्यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी … Read more

शरद पवार आणि आशीष शेलार यांच्या युतीचे शिल्पकार काळाच्या पडद्याआड, ‘त्या’ निवडणूकीत काय घडलं होतं?

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे काल अवघ्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला. यामुळे शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यामध्ये युती करणारा माणूस गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. शरद पवार आणि आशीष शेलार यांचे जसे पक्षही वेगळे, तसेच मुंबई क्रिकेट संघटनेमध्ये त्यांचे गटही वेगळे होते. असे … Read more

खबर पक्की! अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांकडे जाणार, आतली बातमी बाहेर…

लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक मुंबईत झाली. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलं आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवणली. यामुळे हे आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात बसलेला जोरदार धक्का पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक … Read more

राहुल गांधींची मागणी अन् पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा, आता भाजपची अडचण वाढणार, नेमकं काय घडलं?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात तर काँग्रेस सर्वात जास्त जागा जिंकलेला पक्ष ठरला. असे असताना सदोष एक्झिट पोलमुळे शेअर बाजारातील उसळीचा तसेच नुकसानीची संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून (जेपीसी) चौकशी व्हावी, ही मागणी राहुल गांधी यांनी केली होती. या मागणीला आता जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. या घटनेची पारदर्शक … Read more

अजित पवारांना धक्का! महत्वाच्या बैठकीला आमदारांची दांडी, आमदार शरद पवार गटात जाणार?

लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक मुंबईत झाली. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलं आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवणली. यामुळे हे आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात बसलेला जोरदार धक्का पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक … Read more