महाराष्ट्रात बंदी, मात्र गुजरातचा कांदा परदेशात, मोदी सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी आक्रमक…
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दर नसल्याने सरकारवर टीका केली जात आहे. असे असताना आता अजूनच आगीत तेल ओतण्याचे काम सरकारकडून केलं आहे. महाराष्ट्रातील कांद्याला परदेशात निर्यातीसाठी परवानगी नाही. असे असताना मात्र केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने गुजरातमधून दोन हजार मेट्रिक टन कांद्याला परदेशात निर्यातीसाठी परवानगी दिली आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक … Read more