cricket :महाराष्ट्रातही बुलडोझर पॅटर्न, मॅच बघताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा, भंगारवाल्याचं दुकान पाडलं

cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत पाकिस्तानवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने दिलेले 242 धावांचे लक्ष्य भारताने 42.3 षटकांतच पूर्ण केले. या विजयामुळे टीम इंडियाचे सेमी फायनलमध्ये स्थान जवळपास निश्चित झाले आहे. भारताच्या या मोठ्या विजयाचा देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि ढोल-ताशांच्या गजरात आनंद … Read more

Chitradurga : ST ड्रायव्हरला कर्नाटकात मारहाण, संपुर्ण राज्यात संतापाचा आगडोंब; फडणवीस सरकारने घेतला धाडसी निर्णय

Chitradurga : कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) चालकांवर काही समाजकंटकांनी हल्ला करून त्यांना काळं फासल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकाराची महाराष्ट्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, सुरक्षेच्या कारणास्तव महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारची तत्काळ कारवाईया घटनेनंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत पुण्यात कर्नाटकच्या बसेसना काळं फासलं आणि त्यांच्यावर … Read more

Gajanan Maharaj : गजानन महाराज प्रकट दिनी शेगावला जाणार का? मग ही गोड बातमी तुमच्यासाठी

Gajanan Maharaj : शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचा १४७ वा प्रगट दिन २० फेब्रुवारी रोजी भक्तिभावाने साजरा होणार आहे. यावर्षी प्रगट दिन गुरुवारी आल्याने भक्तांसाठी विशेष संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रासह देश-विदेशातील हजारो भाविक श्रींच्या दर्शनासाठी शेगावमध्ये दाखल होत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर दर्शन व्यवस्था गजानन महाराज संस्थानने भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन १९ … Read more

Raj Thackeray : ‘राज ठाकरेंना मुलालाही निवडून आणता आलं नाही’ अजितदादांच्या टिकेवर अमित ठाकरेंची ‘भारी’ प्रतिक्रिया

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका करताना, “राज ठाकरेंना स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही, आणि गप्पा मारतात,” असे विधान केले होते. त्यावर आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “हरलो, पण खचलो नाही” – अमित ठाकरे मुंबईत पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले, … Read more

Arvind Kejriwal : दिल्लीकरांचा केजरीवालांना झटका; आपच्या पराभवाची अन् भाजपाच्या विजयाची 5 मोठी कारणं

Arvind Kejriwal : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवले असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा सामना करावा लागला. नवी दिल्ली मतदारसंघात भाजपचे परवेश वर्मा यांनी त्यांचा पराभव करत मोठी राजकीय उलथापालथ घडवली. तसेच, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देखील जंगपुरा मतदारसंघात भाजपच्या तरविंदरसिंग मारवाह यांनी हरवले. सध्या निवडणूक निकालांमध्ये भाजप 48 जागांवर, तर आम … Read more

assembly elections : विधानसभा निवडणुकीच्या आधीच केजरीवालांना मोठा धक्का, तब्बल ८ आमदारांनी केला भाजपमध्ये प्रवेश

assembly elections : दिल्ली विधानसभा निवडणुकीला अवघे चार दिवस शिल्लक असताना आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला आहे. ‘आप’चे आठ आमदार भाजपमध्ये सामील झाले आहेत, त्यामुळे राजधानीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर वंदना गौर, रोहित मेहरूलिया, गिरीश सोनी, मदन लाल, राजेश ऋषी, बी. एस. जून, नरेश यादव आणि पवन शर्मा यांनी आमदारकीचा … Read more

ShivSena : शिंदे ठाकरे आजही एकत्र येऊ शकतात, आदित्य ठाकरे मात्र…; बड्या शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

ShivSena : शिवसेनेत फूट पडून अडीच वर्षे उलटली असली, तरी दोन गट पुन्हा एकत्र यावेत अशी शिवसैनिकांची इच्छा आहे, असे मोठे विधान शिवसेना नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. “शिवसेना वेगळी झाल्याचे दुःख आहे. आता दोन्ही गटांना जोडण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. “शिवसेनेच्या फाटाफुटीमुळे आजही वेदना होतात” – … Read more

Nanded : शिवसेना कॉर्पोरेट झालीये म्हणत आणखी एका मोठ्या नेत्याने सोडली साथ, ठाकरे गटाला खिंडार

Nanded : महाराष्ट्रातील शिवसेना (ठाकरे गट) मधून बाहेर पडणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत आहे. नांदेडमध्येही पक्षाला मोठा फटका बसला असून, लोकसभा सहसंपर्क प्रमुख डॉ. मनोजराज भंडारी यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नांदेडमधील ठाकरे गटाच्या संघटनेला मोठा धक्का बसला आहे. निष्ठावान शिवसैनिकाची नाराजी डॉ. मनोजराज भंडारी हे मागील ४० वर्षांपासून शिवसेनेत … Read more

Nitish Kumar : ज्याची भीती होती तेच घडलं, नितीशकुमारांनी मारली पलटी; काढला भाजप सरकारचा पाठिंबा

Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत संबंध तोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मणिपूर सरकारमधून जेडीयूने पाठिंबा काढून घेतल्याने केंद्रातील मोदी-शहा यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. मणिपूरमधील जेडीयूचा पाठिंबा काढण्याचा निर्णय मणिपूर विधानसभेत 60 जागांपैकी जेडीयूकडे सुरुवातीला 6 आमदार होते. मात्र, त्यातील … Read more

BJP : राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? शरद पवार आणि उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार

BJP : राजकारणात कोणत्या क्षणी काय घडेल, हे सांगणे अवघड असते. मागील पाच वर्षांत राज्याच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एक धक्कादायक दावा केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. बच्चू कडू यांनी देशात मोठ्या उलथापालथीचा अंदाज व्यक्त केला आहे. … Read more